19.1.2015
काल सेक्टर 14 इथे झालेली मिटिंग अतिशय चांगल्या पध्दतिने पार पडली पहील्याच मिटिंगला ऐरोलीकरांचा मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होता... सुरवात सर्वांचा परिचय करुन झाली...कोणी डॉक्टर कोणी इंजीनियर कोणी रिटायर्ड परसन तर काहींकडे कुठलच वाहन नसतानाही ते हया मुद्द्यावर एकञ येवुन काही तरी समाजउपयोगी करण्यासाठी व पुढेही समाजावर होणारया अन्यायावर लढण्यासाठी व संघर्ष करण्यासाठी सहभागी झाले...व त्यातुन एका समितीची स्थापना झाली "ऐरोली संघर्ष समिति"...मग RTI कार्यकर्ता उमेश थोरात यांनी गेल्या वर्षभरात सरकार दरबारी खेटया घालून जमा केलेल्या अधिकृत माहीतीचे विश्लेषण केले... मग त्यावर सगळयांच मत जाणुन घेण्यात आलं... पहली प्राथमिकता प्रचार व कार्याचा प्रसार हा झाला पाहीजे त्यामूळे ती सुरवात करण्यासाठी मग पञकं छापणे, सहयांची मोहीम राबवणे, फलक लावणे त्यासाठी अधिकृत परवानगया घेणे...ही सगळी कामे वाटुन घेण्यात आली... यासाठी काहींनी पुढाकाराने वर्गनीही दिली तर काहींनी अमुक एक पञकांचे खर्च उचलणयाची तयारी केली... 4101 रुपये जमलेली रक्कम 5 जणांच जाँईट अकाउंट उघडुन त्यात जमा करावी असे एकमताने निर्णय घेण्यात आला... उपस्थित सर्वांचा माहीतीचे संगणकीय डाक्युमेंटेशन करण्यात आलं...व सरतेशेवटी सर्वांनी जास्तीत जास्त सामान्य ऐरेलीकर जोडले जावेत हया चळवळीशी अशी आशा व्यक्त केली...
इथे बाबासाहेबांच एक वाक्य आठवत...
"परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात,तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात..."
काल सेक्टर 14 इथे झालेली मिटिंग अतिशय चांगल्या पध्दतिने पार पडली पहील्याच मिटिंगला ऐरोलीकरांचा मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होता... सुरवात सर्वांचा परिचय करुन झाली...कोणी डॉक्टर कोणी इंजीनियर कोणी रिटायर्ड परसन तर काहींकडे कुठलच वाहन नसतानाही ते हया मुद्द्यावर एकञ येवुन काही तरी समाजउपयोगी करण्यासाठी व पुढेही समाजावर होणारया अन्यायावर लढण्यासाठी व संघर्ष करण्यासाठी सहभागी झाले...व त्यातुन एका समितीची स्थापना झाली "ऐरोली संघर्ष समिति"...मग RTI कार्यकर्ता उमेश थोरात यांनी गेल्या वर्षभरात सरकार दरबारी खेटया घालून जमा केलेल्या अधिकृत माहीतीचे विश्लेषण केले... मग त्यावर सगळयांच मत जाणुन घेण्यात आलं... पहली प्राथमिकता प्रचार व कार्याचा प्रसार हा झाला पाहीजे त्यामूळे ती सुरवात करण्यासाठी मग पञकं छापणे, सहयांची मोहीम राबवणे, फलक लावणे त्यासाठी अधिकृत परवानगया घेणे...ही सगळी कामे वाटुन घेण्यात आली... यासाठी काहींनी पुढाकाराने वर्गनीही दिली तर काहींनी अमुक एक पञकांचे खर्च उचलणयाची तयारी केली... 4101 रुपये जमलेली रक्कम 5 जणांच जाँईट अकाउंट उघडुन त्यात जमा करावी असे एकमताने निर्णय घेण्यात आला... उपस्थित सर्वांचा माहीतीचे संगणकीय डाक्युमेंटेशन करण्यात आलं...व सरतेशेवटी सर्वांनी जास्तीत जास्त सामान्य ऐरेलीकर जोडले जावेत हया चळवळीशी अशी आशा व्यक्त केली...
इथे बाबासाहेबांच एक वाक्य आठवत...
"परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात,तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात..."
No comments:
Post a Comment