2.6.2015
काही प्रसंग लिहीताही येत नाहीत आणि कुठे उघडपणे मांडताही येत नाहीत, जेव्हा ते बाहेर पडतात तोपर्यंत ते
आटलेल्या विहीरीसारखे होतात परत उकरुन पाणीही लागत नाही आणि नुसती उघडीही ठेवता येत नाही
त्यापेक्षा वरुनच माती टाकुन बुजवलेलंच बरं......
काही प्रसंग लिहीताही येत नाहीत आणि कुठे उघडपणे मांडताही येत नाहीत, जेव्हा ते बाहेर पडतात तोपर्यंत ते
आटलेल्या विहीरीसारखे होतात परत उकरुन पाणीही लागत नाही आणि नुसती उघडीही ठेवता येत नाही
त्यापेक्षा वरुनच माती टाकुन बुजवलेलंच बरं......
No comments:
Post a Comment